हॅलो राजकारण

Jalgaon loksabha: मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय सन्यास घ्यावा – माजी खासदार उन्मेष पाटील

हॅलो जनता (जळगाव) लोकसभा निवडणुकीच्या (Jalgaon loksabha) पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मतदार संघ महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळव्यात उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रश्न सुटत नसतील तर राजकारण काय कामाचे, फक्त शर्ट विन करून तुमच्यावर अगरबत्ती ओवयाळला तुम्हाला राजकारण पाहिजे का? असा शब्दात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

 

Jalgaon loksabha : जलसंपदा मंत्री असताना जिल्ह्यातले एकही प्रकल्प पूर्ण झाले नाहीत

मराठवाड्यातील पूर्णा नदीपासून अनेक नद्यांवर बंधारे मिळाले..मात्र गीरणा नदीवर बंधारे झाले का..? निम्न तापी प्रकल्प 30 वर्ष यांच्याकडून पूर्ण होत नाही. जलसंपदा मंत्री असताना जिल्ह्यातले माझ्या जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण होत नाही तर एखाद्याने राजकीय संन्यास घेतला असता. एखाद्याला जिल्ह्यात फिरायला लाज वाटली असती..पण यांना लाजा वाटत नाही अशी टीका माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू रामचंद्रांना घातले साकडे, पुन्हा….

Jalgaon Loksabha: महायुतीच्या प्रचाराला सूरवात, चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिरात प्रचाराचे नारळ वाढले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button